हा लेखनप्रपंच २००६ ते २०१६ या दशकाचा दस्तऐवज ठरेल…
आज जे आपल्या समोर वास्तव आहे ते प्रचंड विरोध-अंतर्विरोधाने भरलेले आहे. कार्यकर्ता या विरोध-अंतर्विरोधाने कमालीचा गोंधळून गेला आहे. अशा प्रसंगी त्याला चळवळीचा मागील इतिहास मार्गदर्शक ठरत असतो. यासाठी चळवळीतील घटनांचे दस्तऐवजीकरण करणे गरजेचे असते. चळवळीतील घटना, घटिते मौखिक पद्धतीने समाजामध्ये जात असतात व नवीन कार्यकर्त्यांना ते प्रेरणा व मार्गदर्शन करत असतात.......